मुंबईकरांनो सावधान! ऐन दिवाळीत नवं संकट, 'या' भागांमध्ये धोका वाढला
Mumbai Pollution Level In Diwali 2022 : पुढील दोन दिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट राहण्याचा अंदाज 'सफर'तर्फे वर्तवण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर पावसाळी हवेमध्ये वाहून नेली जाणारी प्रदूषके हवेतच साचून राहतात. त्यातच सध्या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे त्यात वाढ झाल्याने नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारी आणि त्या अनुषंगाने आरोग्याच्या इतर समस्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lWH5YLa
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lWH5YLa
Post a Comment