दसऱ्याला पुरणपोळ्या खाल्ल्या नाहीत, आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Maharashtra Farmers | सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत.काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XbBUwNv
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XbBUwNv
Post a Comment