शेतकरी दूध आणण्यासाठी गेला तो परतलाच नाही, तीन दिवसानंतर जे पाहिलं त्यानं सर्वांनाच धक्का
Solapur Farmer Death : शेतात दूध आणण्यासाठी शुक्रवारी गेलेला शेतकरी हरणा नदीत वाहून गेला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. नदीवर उंच पूल नसल्याने शेतकरी वाहून जाणाऱ्या घटना वाढत आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/LzXyunx
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/LzXyunx
Post a Comment