...तर मिंधे सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही; 'सामना'तून जळजळीत टीका
Maharashtra Politics | परिस्थिती कशीही असो प्रत्येक कुटुंबाला दिवाळीची ओढ असतेच. त्यामुळे ऋण काढून का होईना, दिवाळीचा पारंपरिक थाटमाट सांभाळण्याचा प्रयत्न जो तो आपापल्यापरीने करत असतोच. दिवाळी जवळ आली म्हटले की, सगळ्या बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी नटूनथटून ग्राहकांच्या प्रतीक्षेत सज्ज असतात व दिवाळी संपेपर्यंत बाजारपेठांचे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेलेले असतात. यंदाही मुंबई-पुण्यापासून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हेच चित्र आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/co7B2aV
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/co7B2aV
Post a Comment