Kadu Vs Rana: वर्षा बंगल्यावर अडीच तास खलबतं, बच्चू कडू-रवी राणा तलवारी म्यान करणार?
Maharashtra Politics | वर्षा बंगल्यावर बैठकीला जाईपर्यंत बच्चू कडू यांचा रवी राणा यांच्याविरोधातील सूर आक्रमकच होता. मला रवी राणा यांच्यासोबत बसण्याचीही इच्छा नाही. पण मुख्यमंत्र्यांना बोलावल्यामुळे जावे लागत आहे. रवी राणा यांच्यामुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार त्यांच्यावर का फिदा आहे ते माहिती नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/J1o3k9i
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/J1o3k9i
Post a Comment