बच्चू कडू रवी राणा वाद मिटला,आरोपांच्या फैरीत सत्तांतराचं गुपित उलगडलं तर कडूंनी संधी साधलीच
Ravi Rana Bacchu Kadu : अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांचा वाद अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मिटला आहे. आमदार रवी राणांनी कडूंबद्दलचे शब्द मागं घेतो,असं काल म्हटलं आहे. तर, बच्चू कडू यांनी राणांची ही पहिलीच वेळ असल्यानं त्यांना माफ करतो, असं म्हणत वादावर पडदा टाकला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IC5XRJo
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IC5XRJo
Post a Comment