२० हजार कोटींची गुंतवणूक; सिनार्मस कंपनीला रायगडमध्ये २८७ हेक्टर जमिनीचे वाटप
हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका होत असताना इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प अँड पेपर कंपनी ही महाराष्ट्रात दोन टप्प्यांत २० हजार कोटी रुपये गुंतवणार आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iCKcNvA
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iCKcNvA
Post a Comment