आजारपणाला कंटाळून २३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल; रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार
Ratnagiri News Today: तालुक्यात वेलदूर खारवीवाडीत २३ वर्षीय युवतीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये आजारपणाला कंटाळून आपण ही आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला असून दुपारनंतर खूप वेळ दारे-खिडक्या न उघडल्याने शेजारी असलेल्या महिलेने हाक मारली यावेळी प्रतीक्षाने बराच वेळ हाक दिली नाही म्हणून त्यांनी अन्य ग्रामस्थांना हा विषय सांगितला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ln94NIq
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ln94NIq
Post a Comment