Header Ads

ad

ना महाराष्ट्र ,ना तेलंगणा; जमिनीचे पट्टे देतील, ते आमचे राज्य ; १४ गावांचा सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत

Border Issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटला असताना आणखी एका राज्यासोबतचा सीमावाद चर्चेत आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांनी दोन्ही राज्य सरकारांना इशारा दिला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/THbtzCD

No comments