प्रकल्प खर्चात दुप्पट वाढ; ऐरोली-काटई नाका महामार्ग प्रकल्प रखडल्याचा परिणाम
Thane News : मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पात समाविष्ट असलेल्या ऐरोली-काटई नाका महामार्ग प्रकल्पाच्या कामासाठी सन २०१४मध्ये ७१७ कोटी २६ लाख इतक्या खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रकल्प रखडल्यामुळे त्याचा खर्च आता १,४४१ कोटी ३९ लाख इतका झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OpkcPZe
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OpkcPZe
Post a Comment