'मन की बात' कार्यक्रमाच्या नावाने पैसे वसुली, अभ्युदय वात्सल्यमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या सार ग्रंथाच्या पुस्तिकेसाठी पंतप्रधानांचे नाव सांगून निधी जमा केला जात होता. कांदिवली येथील एका नागरिकाकडून ४ हजार रुपये घेतल्यानंतर त्याने याबाबत तक्रार केली. पुढील वर्षी मार्च महिन्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहै.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/wiXdpTk
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/wiXdpTk
Post a Comment