Header Ads

ad

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनो कर्नाटकात येऊ नका! सीमाभागात तणाव, २ हजार पोलिसांचा बंदोबस्त

Karnataka Maharashtra Border News Today : जत तालुक्याला पाणी सोडण्यावरून झालेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटक सरकारकडून आता महाराष्ट्रातील लोकांनी कर्नाटकात न येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. यामुळे चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचा कर्नाटक दौरा लांबणीवर पडला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qjSGAmJ

No comments