जेवणात मीठ जास्त झालं, पुण्यातील ढाबा मालक भावांनी आचाऱ्याला निर्घृणपणे संपवलं
crime news : जेवणात मीठ जास्त झालं म्हणून ढाबा मालक ओंकार केंद्रे आणि त्याच्या भावाने आचाऱ्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकली. त्यानंतर दांडका, लोखंडी रॉड आणि वायरने मारहाण करून जीवे ठार मारले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5bqF0C2
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5bqF0C2
Post a Comment