Header Ads

ad

'सीमाशांती'साठी मंत्र्यांची समिती; अमित शहा यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांसाठी तोडगा

Amit Shah on Karnataka-Maharashtra border row: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या प्रश्नांचे निराकरण करून सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उभय राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बैठकीत घेण्यात आला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/LXT8vBr

No comments