औद्योगिक भूखंडाचे बदलही भोवऱ्यात; उद्योगमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
‘राज्यात विविध औद्योगिक वसाहतीतींल चार लाख चौरस मीटरचे उद्योगक्षेत्र रहिवासी करण्यात आल्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबाबत अहवाल सादर केला जाईल,’ अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सांमत यांनी गुरुवारी केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1IOrB93
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1IOrB93
Post a Comment