कुठे आहे सरकार, कुठे आहेत मंत्री?; मुंबईतील प्रदूषित हवेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा
Aaditya Thackeray : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदूषित हवेच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्रीच नसून दिवसेंदिवस मुंबई आणि शहरांमधील हवेचा स्तर खाली घसरत आहे. मात्र, राज्यातील सरकार याबाबत काहीही बोलायला तयार नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर एका ट्विटद्वारे टिकास्त्र सोडले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/p3SXBhu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/p3SXBhu
Post a Comment