Header Ads

ad

बळीराजा चिंताग्रस्तच! नऊ महिन्यांत २,१३८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन, उपाययोजनानंतरही टोकाचे पाऊल

Farmers Suiciding In Maharashtra: शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असूनही त्याला फारसे यश येत नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी रब्बी तसेच खरीप हंगामामध्ये विविध बँकांनी सुमारे ५३ हजार कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Zn52THE

No comments