अधिकारी म्हणाला साखरपुडा झालाय, मग बँड बाजा वरातीसह शेतकरी नवरदेव बनले, महावितरणची धांदल उडवणारं आंदोलन
Latur News: अहिल्या कसपटे: डिमांड भरुनही कृषी पंपाला कनेक्शन मिळत नसल्याने शेतकरी संतापले आणि त्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयासमोर आगळंवेगळं आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयात वरात नेली. सध्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ahJeEz7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ahJeEz7
Post a Comment