आम्ही ४८ जागा जिंकू; हिरे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरे यांचा दावा
इतके दिवस आम्ही या गद्दारांनाच हिरे समजून पैलू पाडण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र काही उपयोग झाला नाही असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. गद्दार लोक स्वार्थासाठी जगत आहेत. त्यांना माणुसकी राहिलेली नाही. ‘वापरा आणि फेका’ अशी वृत्ती आहे,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hDvBWt7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hDvBWt7
Post a Comment