Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करायचाय तर गडकरींना जाऊन भेटा; अजितदादांचा तटकरेंना सल्ला
Ajit Pawar | मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. केवळ सणासुदीच्या काळात चाकरमनी कोकणात जाणार असल्याने मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक सरकार आम्ही मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू, असे आश्वासन देते. मात्र, अद्याप मुंबई-गोवा महामार्गाचे काम म्हणावे तसे पूर्ण झालेले नाही. याविषयी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3peE8dA
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3peE8dA
Post a Comment