त्यांना विचारुनच सरकार बनवलं, फडणवीसांचा बॉम्ब, आता शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक मोठा गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. फडणवीसांनी दावा केला की शरद पवारांशी चर्चा करुनच सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यावर आता स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/s3kGKMa
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/s3kGKMa
Post a Comment