भांडणातून घरातील सामानाची तोडफोड; दुसऱ्या दिवशी दुचाकी पेटवली अन् घरही पेटलं, दापोलीत नेमकं काय घडलं
Ratnagiri News: आधी रात्री भांडण केले, मग घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर सकाळी दुचाकी पेटवली. या दुचाकीचा भडका उडून घरही पेटलं. यामध्ये घराचं आणि सामानाचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. मात्र, सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TWh5p1q
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TWh5p1q
Post a Comment