काम आटपून घराकडे निघाले, वाटेतच पती-पत्नीचा अपघात घडला, दोन लेकरं पोरकी झाली
Husband- Wife Accident: काम संपवून पुन्हा घरची वाट पकडली मात्र वाटेतच पती-पत्नीवर काळाचा घाला. घराकडे जात असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळं दोन लेकरं पोरकी झाली आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qGNhlMp
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qGNhlMp
Post a Comment