बळीराजांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळीचा जिल्ह्यात कहर; उभी रब्बी पिके झाली अडवी
बळीराजानं करावं तरी काय? कधी पिकाला भाव कमी तर कधी अवकाळी पाऊस. रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/u25WVhY
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/u25WVhY
Post a Comment