पोहता येत नसल्याने दोन चिमुकल्यांचा करुण अंत; मुलं गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Satara News : साताऱ्यातील गवडी या गावावर शोककळा पसरली आहे. तेथील दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी अंत झालाय. ही घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. पोहता येत नसल्याने तलावात बुडून त्यांचा मृत्यू झालाय.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cXPnZ8h
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cXPnZ8h
Post a Comment