राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Minister Uday Samant : पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून हा टोल नाका बंद करण्यात आला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/uvl8fm2
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/uvl8fm2
Post a Comment