जळगावात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; सुदैवाने गुराखी बचावला
9 goats killed by lightning : जळगावात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून येथे वीज कोसळून ९ बकऱ्या ठार झाल्या आहेत. या दुर्घटनेत गुराखी किरकोळ जखमी झाला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/62YrvNI
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/62YrvNI
Post a Comment