Header Ads

ad

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; वीज कर्मचाऱ्यानेच शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले?

A farmer's death : विजेच्या खांबावर चढल्यानंतर विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारेला हात लागल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजय मुरलीधर गवळी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/sGgpaZX

No comments