Header Ads

ad

उन्हात अंगाची लाही लाही, दोन महिलांची प्रकृती बिघडली; चंद्रपुरात आदिवासी समाजाचं आंदोलन पेटण्याची शक्यता

Chandrapur Adivasi Society News : ४३ अंश तापमानाने चंद्रपूर जिल्हा होरपळून निघत असतानाचा पेसा कायदा, ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा या प्रमुख ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी बांधवही कालपासून पेटून उठले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/K3rm70c

No comments