खारघर मृत्यू; सरकारच्या बेफिकीरीचे बळी, शरद पवार यांच्याकडून चौकशीची मागणी
Sharad Pawar On Kharghar Incident : खारघरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता चौकशीची मागणी केली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZEd6QUJ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZEd6QUJ
Post a Comment