Header Ads

ad

कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ

Ratnagiri Crime : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येते एका २२ वर्षीय तरुणावर तब्बल १० जणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यानंतर साखरपा येथे सर्व ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/AgE9kSe

No comments