Samruddhi Mahamarg Accidents : समृद्धी महामार्गावर चार महिन्यात ३५८ अपघात, ३९ बळी; महत्त्वाचे कारण अखेर समोर
महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १०४ अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kjKhnob
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kjKhnob
Post a Comment