वचय वदयरथयन शळन दल दखल फडणवसन मधयसथ करनह महवदयलय नरणयवर ठम
Maharashtra Education News Today : दहावी ही मुलांच्या करिअर आयुष्यातली सगळ्यात मोठी पायरी असते. अशात लातूरच्या शाळेने थेट १४ विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर खुद्द उपमुख्यमंत्र्यानी मध्यस्थी केली तरीदेखील शाळा आपल्या निर्णयावर ठाम आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/d4qipeX
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/d4qipeX
Post a Comment