अपघात विम्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, १२ वर्षांचा लढा यशस्वी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं अपघात विम्यासंदर्भात एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्यामुळं पुण्यातील अपघातात मृत्यू झालेल्या महिलेला १२ वर्षानंतर न्याय मिळणार आहे. हायकोर्टानं भरपाई तातडीनं देण्याचे आदेश दिले आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/i4ma7gF
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/i4ma7gF
Post a Comment