Header Ads

ad

टोलनाक्यावर दिंडीतील वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर; काय आहे प्रकरण?

Satara News: आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आदेश डावलून टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/O7wzrAK

No comments