वाद मिटवण्यासाठी भेटले पण खून झाला, चाकू पाठीत घुपसून वरून काठीने बदडलं; तरुण जागीच ठार
Jalna Murder Case : राज्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता जालना जिल्ह्यामध्ये खूनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वाद मिटवण्यासाठी बसलेल्या बैठकीमध्ये पुन्हा असा वाद पेटला की थेट एका तरुणाचा नातेवाईकांकडून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IKlb1Ch
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IKlb1Ch
Post a Comment