नांदडच्या तरुणाची हत्या कशी झाली? कुटुंबियांचा आरोप काय? पोलिसांचा FIR जसाच्या तसा...
बोंडार हवेली गावातील अक्षय भालेराव याच्या हत्येनंतर त्याच्या मारेकऱ्यांना आम्ही तत्काळ जेरबंद केले आहे. इतर दोन जणांचा शोध सुरु आहे. त्यांनाही आम्ही लवकरच पकडू. आरोपींविरोधात अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/vjqUpDB
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/vjqUpDB
Post a Comment