मुंबईकरांचा त्रास कमी होणार, दहिसर ते भाईंदर दहा मिनिटांत पोहोचणार; कसा आहे प्रकल्प?
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तसेच त्यांना सुखावणारी देखील बातमी आहे. दहिसर-भाईंदर आता दहा मिनिटांत पोहोचणार आहेत. हा प्रकल्प एल अँड टी कंपनी पूर्ण करणार आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/rHuE2fC
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/rHuE2fC
Post a Comment