एक होती इर्शाळवाडी...! आठ वर्षांपूर्वी होती माळीण; रात्रीच्या किर्र अंधारात संपूर्ण गाव झोपलेले...
Irshalwadi: इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या घटनेमुळे सर्वांच्या मनात २०१४ साली झालेल्या माळीण घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. ३० जुलै २०१४ साली झालेल्या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/o70VGWw
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/o70VGWw
Post a Comment