Header Ads

ad

सगरमभयय ददसबत पण नगरचय भजप करयकरतयन 'त' भत चतन डक फटयच वळ!

अजितदादा यांच्याकडून फोन आला म्हणून राहुरीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे सकाळीच जाऊन त्यांना भेटूनही आले. असाच संभ्रम जिल्ह्यातील पक्षाच्या इतर आमदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे. वर्षभर मिळणारे फायदे, त्रासापासून सुटका हे लाभ घ्यायचे की पुढील निवडणूक सुकर व्हावी, या दृष्टीने निर्णय घ्यायचा, या संभ्रमात अनेक जण आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/GKiTEqU

No comments