रायगडच्या कर्जतमधील सोलनपाडा धरणाची पाणी पातळी वाढली, प्रशासन सतर्क, ३१ कुटुंबांचं स्थलांतर
Raigad Solanpada Dam : रायगडमधील कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणाची पाणी पातळी वाढली असून प्रशासनानं सतर्कतेचा उपाय म्हणून ३१ कुटुंबांचं स्थलांतर केलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nFJqKV3
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nFJqKV3
Post a Comment