Mumbai News: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारे धरण तुडूंब; इतका लिटर पाणीसाठा जमा
Mumbai News: मुंबईकरांची आता पाण्याची चिंता मिटली आहे. मोडकसागर तलाव तुडूंब भरला आहे. एप्रिलपर्यंत पाण्याची चिंता नसणार आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांपैकी मोडकसागर तलाव ओसंडून वाहत होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/mEyi70w
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/mEyi70w
Post a Comment