Header Ads

ad

Navi Mumbai: गृहिणींचं टेन्शन वाढलं, भाजीपाल्यानंतर डाळींसह कडधान्येही महागली; वाचा धान्यांचे दर...

Navi Mumbai News: घरातील गृहिणींचं टेन्शन आता वाढलं आहे. कारण, भाज्यांचे दर वाढल्याने त्यांनी आपला मोर्चा कडधान्यांकडे वळवला होता. मात्र, आता त्यांचेही भाव वाढले आहेत. कडधान्यांनी शंभरी पार केली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ja92XCE

No comments