Header Ads

ad

कर्मचाऱ्याचा कामादरम्यान मृत्यू, नामांकित कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप, परिसरात तणाव

Satara News : साताऱ्यातील शिरवळ येथील एका कंपनीतील कामगाराचा काम करत असताना प्रकृती ढासळल्याने मृत्यू झाला. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इतर कामगार संतप्त झाले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RsFfpth

No comments