आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला
Ratnagiri Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीची आणि मुलाची हत्या पतीनेच केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/BMen4aZ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/BMen4aZ
Post a Comment