सर्वसामान्यांचे हाल; डाळींच्या उत्पादनात येणार तूट, तुटीमुळे टंचाई निर्माण होण्याची शक्यता, आकडेवारी समोर
Mumbai News: सर्वसामान्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या वर्षी देखील डाळींची स्थिती बिकट होणार आहे. शेतातील पेरण्या होऊनही देशात सर्वच प्रकारच्या डाळींच्या पेरण्यांमध्ये तूट आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/c1Gl5Kr
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/c1Gl5Kr
Post a Comment