Header Ads

ad

प्रतीक्षा वाढली! ऑगस्टच्या अखेरपर्यंत राज्यात पाऊस नाहीच, पण 'हे' दोन विभाग सुखावणार

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाने दांडी मारली आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत राज्यात पाऊस बरसणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WSjMZrf

No comments