Header Ads

ad

Mumbai News: मुंबई, ठाण्यात न्यायविलंब, सर्वाधिक प्रलंबित फौजदारी खटले; वाचा सविस्तर...

Mumbai News: मुंबई, ठाण्यात न्यायविलंब होत असल्याची बातमी समोर आली आहे. त्या ठिकाणी सर्वाधित प्रलंबित फौजदारी खटले आहेत. पालघर, पुणे, नागपूर जिल्ह्यांतही पाच लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/mvSZ13f

No comments