Mumbai News: मालाडमध्ये वस्त्यांवर पाणीबाणी, गेल्या महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिक हैराण
Mumbai News: मालाडवासियांचा अजूनही पाणी प्रश्न मिटलेला नाहीय. उंचावर असलेल्या झोपडपट्टी आणि चाळींमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीय. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2sCNteJ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2sCNteJ
Post a Comment