प्रमुख धरणांमध्ये २४ टक्के पाण्याची तूट; राष्ट्रीय जल आयोगाचा अहवाल, उजनीत सर्वात कमी पाणीसाठा
Water Shortage: राज्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीसाठ्यात मोठी तूट असल्याचे राष्ट्रीय जल आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kRXECYn
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kRXECYn
Post a Comment